गडचिरोली सुपरफास्ट
न्यूज वृत्तसेवा
आरमो री
आरमोरी तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कोजबी करपडा शेत शिवारामध्ये शेतालगत असलेल्या नाल्याला पूर आल्याने नाल्याच्या पुराचे
पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांच्या धान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी या शेतकऱ्याच्या गंभीर बाबीची लवकरात लवकर दखल घेऊन तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना झालेल्या धान्य पीक नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी पत्रकार दिनेश बनकर तथा
जिल्हाप्रमुख प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्धी पत्रकातून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.
Post a Comment